गोळीबारानं झालेल्या जखमांवर साधं बँडेड लावण्यात आलंय - राहुल गांधी
काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी या बजेटवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, "गोळीबारानं झालेल्या जखमांवर साधं बँडेड लावण्यात आलंय. जागतिक अनिश्चिततेच्या काळादरम्यान, आपल्या देशातील आर्थिक संकटाचं निराकरण करण्यासाठी तात्पुरत्या उपचारांचा आधार घेतला जात आहे. या सरकारकडं नव्या कल्पनांचं दारिद्र्य आहे."

फोटो स्रोत, X/Rahul Gandhi