महाराष्ट्र खरेखरच पुरोगामी राज्य आहे का? डॉ. सुहास पळशीकरांचे विश्लेषण

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र खरेखरच पुरोगामी राज्य आहे का? डॉ. सुहास पळशीकर सांगतात...
महाराष्ट्र खरेखरच पुरोगामी राज्य आहे का? डॉ. सुहास पळशीकरांचे विश्लेषण

महाराष्ट्र ही सामाजिक चळवळींची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रावर सामाजिक चळवळींचा प्रभाव नेहमीच राहिला आहे.

हिंदुत्व आणि पुरोगामी विचारसरणी या निवडणुकीत कशाप्रकारे प्रभाव पाडतील? यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी सविस्तर चर्चा केली.